Air Pollution: वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा ‘द बीएमजी’ नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ...
Mumbai: वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने मुंबई, दिल्लीतील १० पैकी ६ व्यक्ती म्हणजे ६० टक्के नागरिक शहरापासून दूर स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. ...