महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आह ...
कोणी एकेकाळी पुणे शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध क ...
कोणे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे शहर होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ...
खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले. ...
राज्यातील उद्योगांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) या पथकाची स्थापना करण्यात आली. ...
वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. ...
सातत्याने मुठेच्या पात्रात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने नदीपात्रात कचऱ्याची बेटे तयार झाली अाहेत. त्यामुळे नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असून नैसर्गिक अधिवास नष्ट झाला अाहे. ...