लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

धूळ आणि थंडीमुळे दमा रुग्णांची वाढली डोकेदुखी! - Marathi News | Dust and cold increase asthma patients in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धूळ आणि थंडीमुळे दमा रुग्णांची वाढली डोकेदुखी!

प्रदूषणाचा अकोलेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सर्वाधिक धोका दमा आजारांच्या रुग्णांना होत आहे. ...

धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त - Marathi News |  Chandrapurkar suffers from dust pollution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदूषणामध्ये वरचा क्रमांक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न उभा ठाकला असतानाच आता रस्त्यांच्या कामामुळे होणाऱ्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागपूर रोड पाण्याच्या टाकीपासून तर वरोरा नाकाचौक ...

पाच वर्षांत प्रदूषण अधिकाधिक कमी करणार!, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा संकल्प - Marathi News | Will reduce pollution more and more in five years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत प्रदूषण अधिकाधिक कमी करणार!, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा संकल्प

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी २ डिसेंबर, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे औचित्य साधत ‘येत्या ५ वर्षांत अधिकाधिक प्रदूषण कमी करण्याचा आम्हाचा संकल्प आहे...’ असे स्पष्ट केले. ...

नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण तपासणार - Marathi News | The contamination of lakes will be checked in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण तपासणार

शहरातील तलाव संवर्धनासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. शहरातील १३ तलाव आहेत. यातील अंबाझरी, गांधीसागर, फुटाळा आणि गोरेवाडा अशा चार प्रमुख तलावांतील प्रदूषण तपासणार आहे. ...

उल्हास, वैतरणा, सूर्या, तानसा, वसिष्ठी नद्यांची प्रदूषण पातळी धोकादायक - Marathi News | Hazardous pollution levels of Ulhas, Vaitarana, Surya, Tansa, Vasisthi rivers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हास, वैतरणा, सूर्या, तानसा, वसिष्ठी नद्यांची प्रदूषण पातळी धोकादायक

महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले. ...

प्रदूषणासाठी फक्त शेतकऱ्यांनाच दोष का? - Marathi News | Why do farmers blame only for pollution? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदूषणासाठी फक्त शेतकऱ्यांनाच दोष का?

वातावरणाच्या प्रदूषणासाठी मोटारीतून होणारे उत्सर्जन प्रामुख्याने जबाबदार असते, पण या विधानाला आॅटोमोबाइल कंपन्याकडून, तसेच त्यांच्या संघटनांकडून नेहमीच आक्षेप घेतला जातो. प्रदूषणासाठी इतर अन्य घटकही कारणीभूत असतात हे खरे आहे. ...

पालिकेच्या कामामुळे आयआयटी मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढले, विद्यार्थ्यांचा आरोप - Marathi News | Municipal work has increased noise pollution in IIT Mumbai, the students allege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या कामामुळे आयआयटी मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढले, विद्यार्थ्यांचा आरोप

आयआयटी मुंबई आणि त्याचे संकुल म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य आणि शांततापूर्ण वातावरण असणारी जागा, मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील विद्यार्थ्यांच्या शांततेचा भंग होत असल्याचे समोर येत आहे. ...

दिल्ली दूर नहीं! ...तर स्फोटकांचीही गरज राहणार नाही!! - Marathi News | Delhi is not far! No need for explosives !! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली दूर नहीं! ...तर स्फोटकांचीही गरज राहणार नाही!!

राजधानी परिसरात लाखो लोकांचे आयुष्य कमी होत चालले आहे. प्रदूषणाने त्यांचा जीव गुदमरत आहे. प्रदूषित पाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरेतर, जगभराचाच हा प्रश्न आहे; पण तो आम्हाला किती कळला हाच मूळ प्रश्न आहे. हवामान बदल, पर्यावरण, प्रदूषण याब ...