विविध कार्यक्र मात तसेच मिरवणुकांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. अशा मिरवणुकांतून ध्वनिप्रदूषण वाढत असल्याने मानसिक त्रास होत आहे. डीजे चालकांना समज देऊन आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शहरातील व्यापारी व नागरिकां ...
पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. ...