जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे ...
मुंबईची अवस्था दिल्लीसारखी किंवा दिल्लीपेक्षा वाईट होऊ द्यायची नसेल तर महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. ...
मुंबई महानगरात शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इमारतींमधून उडणारी धूळ रोखण्यासाठी संबंधित महापालिकांनी बिल्डरांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ...