काहीही विचार न करता डब्यातील भाजी-पोळी कचऱ्याच्या डब्यात फेकणाऱ्या व वॉटर बॉटलमधील उरलेले पाणी बेसिनमध्ये ओतणाऱ्या चिन्मयला, परीक्षेत मात्र ए प्लस शेरा मिळालेला असतो. हेच का ते आपले पर्यावरणशास्त्राचे शिक्षण? ...
नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानं ...
मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार मोटर वाहनाची वायू प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू प्रदूषण तपासणी केंद्रांना देण्यात आले आहेत. ...
एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत ...
नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धारणी शहर कचºयाचे आगार बनले आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साविण्यात आल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. दुभाजकाच्या मध्ये कचऱ्याचा डोंगर साचला असताना सत्ताधीश व प्रशासनप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका बजावत ...