वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयात साप सोडणार,शेतकऱ्याने साप हातात घेऊन महावितरणला दिला ईशारा. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा सेवा हमी कायद्या अंतर्गत देणे बंधनकारक असतांना...महावितरण नियमांची पालमल्ली करत असून वीज वसुली करत, शेतकऱ्यां ...
१ डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणारेय... अगदी घरगुती गॅसपासून, होम लोन, क्रेडिट कार्ड, आधारचे नियम, मोबाईल रिचार्जचे प्लान आणि विविध प्रकारच्या ऑफर्समध्येही मोठे बदल होणार आहेत. इतकंच काय तर डीटीएच आणि ...
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राज्याच्या राजकारण खळबळ उडाली. त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्ना मागचं कारणं होतं शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणी... शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा स ...
महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ यांनी आपली ओळख निर्माण केलीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठोस भुमिका घेत शेवटपर ...
100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून फरार झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.. परमवीर सिंग प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळाले आहे.. या पोलिस अधिकाऱ्यांनी ...
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाची आठवण आजही काढली जाते. आबांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे दाखले आजही दिले जातात. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचं आजारप ...
थकीत ऊस बिलाची रक्कम मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भर सभेत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.. संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. या व्हिडिओत सिद्धाराम म्हेत्रे यांची मुजोरी पहाय ...