बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत ममता पुढे म्हणाल्या, "बंगालच्या भूमीने रवींद्रनाथ टागोरांना जन्म दिला. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम' सारखी राष्ट्रीय गीतही येथूनच आले." ...
यासंदर्भात सुनील तटकरे यांनी, "मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे लोकसभेचा खासदार आहे (राज्यसभेचा नाही) आणि प्रदेशाध्यक्ष आहे," असे म्हणत स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. ...