तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही." ...
रस्त्यावरच वाहने पार्क करणे, मनमानी पद्धतीने रिक्षा उभी करणे आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे. ...
सागर सूर्यवंशी यांनी पत्नी शीतल तेजवानी आणि तिच्या कुटुंबीयांच्या नावे ४१ कोटी रुपयांची १० कर्जे घेतली. या सर्व कर्जांसाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती ...