काँग्रेसने देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. मात्र राजनाधी नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप ...
केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घे ...
केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय जगत हादरले आहे. आता या हत्याकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली असून... ...
मालेगाव : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनता दलाने येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरी काढून अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
महाराष्ट्राचं सरकार हे काम करणारं सरकार आहे, उगाच प्रत्येक कामाची, काम होण्याआधीच ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असली जाहिरातबाजी करत फिरणारं सरकार नाहीये (काय सांगता, आपल्याच सरकारच्या आहेत का त्या जाहिराती? पण, किती तुरळक दिसतात त्या जाहिराती!). त्या ...
भाजपामधील श्रेष्ठींनी दलित खासदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित खासदारांशी संवाद साधणार आहेत. ...
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची ...