Ganpati Festival : प्रतिवर्षीचे आपले आगमन तसे नेहमी आम्हा पामरांमध्ये चैतन्य जागवून जात असतेच; पण यंदा ते अधिकचे चैतन्यदायी ठरले आहे कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण येत आहात. ...
विधान सभा निवडणुकीला अवकाश असतानाच बीड जिल्ह्यात आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात सामसूम असताना बीडमध्ये मात्र राजकीय घडामोडींना वेग येत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना बीड विधानसभा मतदार ...
विधानसभेसाठी शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यातीलच नेत्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ...
सावंतवाडी नगरपालिकेने शहरात बॅनर लावण्यावर बंदी घातली असतानाच पालिकेचे नियम सत्ताधारी शिवसेनेनेच धाब्यावर बसविल्याचे चित्र संपूर्ण सावंतवाडी शहरात आहे. सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्यानेच हे नियम धाब्यावर बसविले की काय, अशा चर्चेला ऊत आल ...
पश्चिम महाराष्ट्र हा आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राहिलेला नाही. यापुढे सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात केवळ भाजपचेच अस्तित्व राहणार असल्यने जयंत पाटील यांनी या भागाचे नेतृत्व करण्याचे विसरावे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत प ...
फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनी ...
जिल्हा नियोजन समितीकडून रस्ते मजबुतीकरणासाठी ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या व्यतिरिक्त उपकरातून विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचे नियोजन करताना सर्व सदस्यांना का विश्वासात घेतले नाही. पारदर्शकपणे नियोजन क ...