मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणे सोडले तर मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र बनेल ...
लोकशाही प्रणालीत निकोप राजव्यवस्था अपेक्षित आहे. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा राजव्यवस्थेतील सगळेच घटक निरपेक्षपणे कार्य करतील तेव्हाच. नागरिकांनी दिलेल्या कौलाचा आदर करीत भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे हे राजकीय पक्षांकडून अपेक्षित आहे. ...
नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनमानी करत अनागोंदी कारभार करत आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शहरातील मूलभूत प्रश्नासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. परंतु, नगराध्यक्षांनी केराची टोपली दाखवत बीडकरांच्या प ...
आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला ...
येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम रा ...