महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे ...
अकोला : संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे पाऊल उचलले असून, समविचारी पक्ष संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी अकोल्यात पत्रकार परिषेदत देण्यात आली. ...
मंगरुळपीर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती ९ जानेवारी रोजी ...
गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत केशवचंद यादव यांनी व्यक्त केले. ...