माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे कोल्हापूरशी विशेषत: आजरा तालुक्याशी ऋणानुबंध होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी संबंधितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला. ...
धरणगाव शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेत बदल करुन शहरातील नवीन पाईप लाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्तावित असून, या प्रस्तावाला लवकरच मं ...
विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्य ...
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाह ...
. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर गटाचा उमेदवार अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हा पुतण्या नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर या काकाला भारी ठरल्याचे दिसून आले. ...