सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकाराच्या माध्यमातून उभारलेला व महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेला साखर उद्योग परत काही मूठभर नेत्यांच्या हातात एकवटत असल्याचे नवे चित्र पुढे आले आहे. ...
Anil Parab Nitesh Rane: अनिल परब यांच्या विधानावरून विधान परिषदेमध्ये प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी परब यांनी नितेश राणेंचा उल्लेख न करता सभापतींना समज देणारे हे लोक कोण आहेत?, असा सवाल केला. ...
Maharashtra Politics News: एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...
१७ नंतर मंत्रिमंडळ फेररचना? दामू यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. ...