ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे पुणे कनेक्शनही उघड झाले आहे. ...
20 डिसेंबरच्या रात्री उदयपूरमध्ये एका कंपनीचा सीईओ वाढदिवसाची पार्टी करत होता. त्या पार्टीसाठी कंपनीत मॅनेजर असलेली महिला आली. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांची पार्टी चालली. त्यानंतर मॅनेजरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. काय घडलं, एफआरआयमध्ये काय आहे? ...
Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : जामीन अर्जात सोनमने स्वतःला पूर्णपणे निर्दोष असल्याचं म्हटलं असून आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. ...
Saif Ali Khan : सैफने धक्कादायक घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्याला पुन्हा कधीच अंथरुणावरून उठता येणार नाही असं वाटलं असल्याचं देखील सांगितलं. ...
DSP Kalpana Varma: रायपूरमधील एका व्यावसायिकाने पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा यांच्यावर प्रेमात धोका दिल्याचा, पैसे उकळल्याचा आरोप केला. या प्रकरणात पहिल्यांदाच पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ...