काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
पाकिस्तानचे सेना प्रमुख आसिम मुनीर जगभरात आपल्या कौतुकाचा ढोल वाजवताना दिसत आहेत. भारत-पाक संघर्षानंतर आसिम मुनीर यांनी दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. ...
Narendra Modi News: लोकसभेमध्ये कालपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करतानाच विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांनाही उत्तरं दिली. तसेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भा ...
बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर...! ...