देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...
Maharashtra Government Schemes 2024 : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल. (Government Schemes 2024) ...