पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथ ...
वाशिम: स्थानिक जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत चिमुकल्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करुन त्याची होळी केली, तसेच महिला मंडळीनेही स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ केला. ...
दिवसेंदिवस सगळीकडे वाढलेल्या प्रदूषणाला मुख्य कारण असलेले प्लास्टिक पन्नी व थर्मकोल यांच्यावर शासनाने नुकतीच बंदी आणली. मात्र, शासनाचा धाक नसलेले नागरिक मुख्य रस्त्यावरील दुभाजकापुढे वापरलेल्या प्लास्टिक पन्नीचे ढीग लावत आहेत. ...
यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडिया आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती या विषयावर बहुतेक मंडळांनी देखावे व चलचित्रांतून प्रकाश टाकत समाजसेवेचा घेतला वसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ...
राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीचा निर्णय घेतला असला तरी मागील आठवडाभरापासून शहरात प्लास्टिकच्या कॅरिबॅग, थर्माकोलच्या प्लेटसह सजावटीचे सामान सर्रास विकले जात आहे. अनेकांनी आपल्या दुकानांसमोरच थर्माकोल विक्रीसाठी ठेवून बंदी धाब्यावर बसविली आह ...