राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी आहे. बीडमध्येही याची अंमलबजावणी केली जात असल्याचा दावा बीड पालिकेकडून केला जात आहे. परंतु असे असले तरी बीड शहरात दररोज तब्बल दीड टन प्लास्टिक कचरा निघत आहे. एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. ...
महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले. ...
प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण ...
नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोल्हापूर हे राज्यात सर्वांत पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून कुठेही प्लास्टिक दिसणार नाही, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे एकाही विके्रत्याकडे प्लास्टिक आढळून आले नाही.महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिल ...