राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात तुंबले, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. ...
प्लास्टिमुक्त शहरासाठी उदगीर नगर पालिकेच्या पथकाने बुधवारी प्लास्टिक साहित्याच्या साठ्यावर धाड टाकली़ त्यात सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ ...
बीड : शहरात आजही चोरट्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पालिकेच्या विशेष पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून २३० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई बीडच्या भाजीमंडईत ...
प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उद्योगांवर गंडांतर आले आहे. प्लास्टिक बंदीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभर प्लास्टिक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी ...
आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे. ...