पृथ्वीची जडणघडण होताना जे तिच्या उदरी गाढले गेले, ते औद्योगिक क्रांतीनंतर खनिजे आणि तेलाच्या रूपाने बाहेर काढले जात आहे. साधनांचा उपभोग घेतल्यानंतर कचऱ्याची शून्य हानी होईल, अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याची शाश्वती नाही. ...
राज्यात प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललादेखील बंदी करण्यात आलेली आहे. थर्माकोल वापर आणि निर्मितीच्या बाबतीत अद्यापही काही आक्षेप असले तरी प्रत्यक्षात थर्माकोलला बंदी लागू असल्यामुळे थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या अनेक वस्तू हद्दपार झालेल्या आहेत. ...
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक कॅरीबॅग विकण्यास सक्त बंदी आहे. मात्र, बीड शहरात सर्वत्र खुलेआम प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. ...
लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़ ...
प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. अत्यवस्थ स्थितीत अंबाझरी परिसरात पडलेल्या एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, लो ...