नाशिक : जेलरोड चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, वाळलेल्या गवतात प्लॅस्टिक पिशव्या व ... ...
राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही प्लॅस्टिक पॉलीथीन तयार करणाऱ्या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत कारवाई का केली नाही? परवानगी देताना तपासणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईनंतर शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना ११५० रुपये दंड करण्यात आला. ...
मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात ये ...
प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्य ...