- जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. ...
- पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे. ...
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन विमान मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. ...
भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तेजल गंभीर जखमी झाली, तर प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला. ...