- पुरंदर दौऱ्यावर आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन, २०१८ मध्ये या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाल्याचेही निदर्शनास आणून दिले, योग्य तो मार्ग काढण्याची केली विनंती ...
मीटरनुसार पाणीपट्टी आकारताना महापालिका १ हजार लिटर पाण्यासाठी साडेसात रुपये शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच एखाद्या घरात सहा ते सात व्यक्ती असल्यास त्यांनी निकषानुसार पाणी घेतल्यास रोज अवघे साडेसात रुपयांचे बिल द्यावे लागणार ...
शहरात मध्यरात्री दीडनंतर हॉटेल, पब, बार सुरू ठेवण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. शासकीय नियमानुसार दीडनंतर या आस्थापना सुरू ठेवता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. ...
या वादात आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ...