कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यां ...
पावसाळा म्हटला की निसर्ग रंगीबेरंगी फुलांनी, झाडांनी आणि विविध कीटकांनी बहरतो. हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि नारंगी छटांनी सजलेला हा सुरवंट स्थानिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला. ...
Usatil Khod Kid राज्यात उसाची लागवड प्रामुख्याने आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू किंवा आडसाली या तीन वेगवेगळ्या हंगामात केली जाते. या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यात खोडकिडही मोठ्या प्रमाणात नुकसान करते. ...
Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृषी ड्रोन कर्ज योजना सुरू केली आहे. तरुणांसह सहकारी संस्थांसाठी चार लाख तर कृषी पदवीधरांसाठी पाच लाख अनुदान मिळणार आहे. ...