डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१८-१९ साठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच इ. कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आ ...
पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद ...
शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या स ...
वाळूघाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून १ कोटी रुपयांची रक्कम ग्रामपंचायतींना मिळणार असून, राज्य शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींना फायदा होणार आहे. ...
राज्याच्या आॅनलाईन पोर्टलवर स्पेस कमी असल्याने पंधरा दिवसांपासून बंद पडलेले सातबाराचे पोर्टल शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे आॅनलाईन पोर्टलची गतीही वाढली असून, शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत. ...
परभणी आणि जिंतूर तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन ८ बस फोडल्याची घटना २० जुलै रोजी घडली. खानापूर फाटा येथे हिंगोली आगाराची एम.एच.२०, बी.एल.२३१८ या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे २५ हजारांचे नुकसान झाले. चार ते पाच प्रवाशांनाही ...
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...