मागील वर्षीच्या टंचाई काळात अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोतांची देयके प्रशासकीयस्तरावरील निष्काळजीपणामुळेच रखडली असल्याची बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणात आता तरी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिपूर्ण अहवाल सादर करुन रखडलेली देयके अदा करावीत, अ ...
येथून जवळच असलेल्या मुडा येथील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे सोयाबीन जळाल्याची घटना १८ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बलसा ग्रा.पं.ने पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने न्यायालयाने लेखी म्हणणे मांडण्यासाठी बलसा ग्रामपंचातीचे सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस पाठविली आहे, अशी माहिती दिलावरसिंग जुन्नी यांनी दिली. ...
पावसाने ताण दिल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...
शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...
कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे . ...
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सत्यमापन चाचणी पूर्ण झाली असून, या चाचणीचा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे़ प्रारंभी पाहणीमध्ये सहाही तालुक्यांना दुष्काळाची गंभीर झळ पोहचली असून, प्रत्यक्ष आकडेवारीची गोळाबेरीज केल्यानंतर या संदर्भात ...