जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी असल्याने भाजपा कार्यकर्ते- पदाधिकाºयांना बळ देण्याऐवजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून इतर पक्षातील नेत्यांना अधिक महत्त्व देण्यात येत असल्याने स्थानिक पदाधिकाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे. ...
जिल्ह्यात भर पावसाळ्यात पुरेसा पाऊस न बरसल्याने आॅक्टोबर महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे़ ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून गणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा पालम तालुक्यात चांगलाच बोजवारा उडाला आहे़ सहा महिने संपले तरीही कामांची देयके निघत नसल्याने गुत्तेदार व कृषी विभागातील अधिकारी यांच्यातील वाद चव्ह ...
कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या ...
ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. या मारहाणीत १० जण जखमी झाले आहेत. ...
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चनादाळ व उडीददाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्याला १२५ मे.टन चनादाळ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरीब नागरिकांसाठी अल् ...