टंचाई परिस्थितीमध्ये टँकर आणि विहीर अधिग्रहणासाठी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या वाढली असून, प्रलंबित प्रस्तावांची संख्याही ३५ वर पोहचल्याने टंचाई उपाययोजनांची कामे संथगतीने होत असल्याचे दिसत आहे़ ...
शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी परभणी बाजार समितीने तातडीने गोदाम उपलब्ध करून द्यावे, असे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत़ ...
महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़ ...
येथील तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन मागे घ्यावे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी सर्वच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाही क ...
कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचा ...
जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील १७ गटांमधून गंगाखेड साखर कारखान्याने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३१४ मे़ टन उसाचे गाळप पूर्ण केल आहे़ यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत तीनही तालुक्यांमधून ऊस ...
सध्याच्या स्थितीला ज्या पद्धतीने विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती शास्त्रात आधीपासूनच सुरु झाली होती. विशेष म्हणजे शास्त्राच्या पद्धतीचा आधार घेत विज्ञानाने प्रगती साधली आहे. त्यामुळे माणसाने विज्ञानाबरोबरच शास्त्र पद्धतीचा सुद्धा अवलंब करा ...