जिंतूर तालुक्यातील येलदरी या निसर्गरम्य स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासनाने ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नुकताच एका आदेशान्वये वितरित करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने कामे होण्याचा मार्ग म ...
शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय रस्त्यावर मरडसगाव पुलावर दोन्ही बाजुने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीवघेणे बनले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याकडे संबंधित गुत्तेदाराकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ...
तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे. ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनपेठ फाटा ते पोखर्णी फाट्यापर्यंत टाकण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये आऊटसोर्स नसल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ३ फेब्रुवार ...
भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...
जिल्ह्यातील २३ रस्त्यांची दर्जोन्नती करून या रस्त्यांसाठी लागणाऱ्या ३९ कोटी ७७ लाख ८ हजार रुपयांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे़ ...
प्रा़अशोकराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने येथे आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील मल्ल संतोष दोरवड याने सोलापूरचा मल्ल समाधान पाटील याला चित करून राज्यस्तरावरील खुल्या गटात परभणी चषक किताबाचा मान मिळविला़ विजेत्या संतोष दोरवड याला १ लाख ५१ हज ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या ...