तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी २५ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले़ ...
तालुकास्तरावरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यातून माल वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे़ या निर्णयानंतर रेल्वेस्थानकातील बुकींग कार्यालयाला टाळे लागल्याचे चित्र सोमवारी पहावयास ...
येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व् ...
गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...
शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे. ...
परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. ...