येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून ...
विद्यार्थी, शेतकरी, कामगार व ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून तालुक्यातील देगाववासियांना त्यांच्या हक्काची बस १८ जूूनपासून मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ वर्षानंतर बसने प्रवास करण्याचा आनंद घेतला. ...
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक् ...
मोबाईलवर फोन करून एटीएमचा पासवर्ड मागवित एका शिक्षक दांपत्याच्या बँक खात्यातून ९६ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार १३ एप्रिल रोजी सेलू शहरात घडला असून या प्रकरणी २१ जून रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जात असताना तो खर्च न करता परत कसा काय पाठविला जातो? अधिकारी म्हणून तुम्हाला नव्हे तर पदाधिकारी म्हणून आम्हाला जनतेला उत्तरे द्यावी लागता ...
पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त ...
स्मशानभूमीच्या प्रश्नावरून अनेक भागात वाद उद्भवतात़ स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलनेही झाल्याचे यापूर्वी जिल्ह्याने अनुभवले आहे़ मात्र या सर्व प्रकारांना फाटा देत पारवा येथील ग्रामस्थांनी एक गाव एक स्मशानभूमी हा संकल्प केला असून, त्या दृष्टीने वाटचाल ...