शहरासह तालुक्यातील आडगाव आणि बामणी येथे झालेल्या तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जुलै रोजी या घटना घडल्या असून पोलिसांनी तीनही घटनांची नोंद घेतली आहे. ...
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एक ...
शहरातून झोला, पिंप्री मार्गे तालुक्यातील मसला गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम अर्धवट स्थितीत आहे़ त्यामुळे रखडलेल्या रस्ता कामामुळे मसला ग्रामस्थांना यातना सहन कराव्या लागत आहेत़ त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त हो ...
पुनर्वसित निळा गावात जि.प. ची सातवीपर्यंत शाळा आहे; परंतु, या सात वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ चारच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...
शहरातील नाट्यगृहासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरात या कामाचे कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हा ... ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिका ...
मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू ...