मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डो ...
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे यावर्षी मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसून येत नाही. मागणी कमी झाल्याने कामेही थंडावली आहेत. सेक्युअर प्रणाली सुरु झाल्यापासून तालुक्या ...
आईच्या नावाने असलेल्या शेतात जावून वाड्याची साफसफाई करण्यास गेल्याच्या कारणावरुन भाऊ, भावजय व त्यांच्या मुलांनी बहिणीला मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन् ...
टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. ...