येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४़३० वाजता जिल्हा न्यायालय परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली़ ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ ...
मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२ ...
पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़ ...
शहरातील शांतीवन कॉलनीत झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने या आरोपींविरुद्ध औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालया ...
ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणी टंचाई शिथील करण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या देयकापोटी विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून टंचाई देयके अदा केली जाण ...