शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, त्याअंतर्गत २४ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे ९ शाळांना आदर्श शाळा व ५ आंतरराष्टÑीय शाळांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच २४६ गुणवंत विद् ...
संत रंगनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातून पालखी सोहळा काढण्यात आली़ या सोहळ्यात आर्यवैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ ...
जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे़ जिल्हाभरातील १ हजार ९१ शाळांना ३ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी या माध्यमातून उपलब्ध झाला आहे ...
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने कामानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानित केल्याचा आरोप करीत वकिलांनी शनिवारी दुपारच्या सुमारास आरटीओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
वीज वितरण कंपनीचा हिंगोली, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांचा कारभार नांदेड विभागातून पाहिला जातो. या विभागातून १ हजार ४७४ विद्युत रोहित्र हे भंगारमध्ये काढण्यात आले. त्या बदल्यात विभागाला केवळ ३८० विद्युत रोहित्र प्राप्त झाले. यातही वीज वितरण कंपनीच् ...
केंद्र शासनाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शनिवारी मानवत, सोनपेठ, चारठाणा येथे मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे. ...
बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुरु केलेल्या सायबर ग्राम योजनेंतर्गत मंजूर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात येत नसल्याची बाब लेखापरिक्षणात समोर आली होती. त्यानंतर संबंधित शाळांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याचे ...