जिल्ह्याला जोडणाऱ्या पाचही परजिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त लावला असतानाही बंदोबस्तावरील पथकाला हुलकावणी देऊन तसेच चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात तब्बल ३३० नागरिक आले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या सर्व व्यक्तींना त्या त्या परिस ...
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़ ...