जिल्ह्यात ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच भागातील पीक बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने केवळ ३६ महसूल मंडळांनाच मदत जाहीर केली आहे. ...
दिवसाढवळ्या मुख्य वस्ती, बाजारपेठेत गोळीबार करून दहशत पसरवायची. त्यानंतर व्यापारी, डॉक्टर, बिल्डर यांना फोन करुन जिवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळायची, अशी रिंदाची पद्धत होती. ...