अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे. ...
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी सिटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने सोमवारी केली. ...
बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. ...
स्वच्छ मुख अभियानाच्या शुभारंभाच्या ठिकाणी जमलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सामना करावा लागू नये म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील सोनाळे गावातील सोमवारच्या कार्यक्रमाला दांडी मारली ...