सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. ...
सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेच्यातिरी वैष्णवांचा मेळा जमल्याचं चित्र दिसलं. कमी प्रमाणात पण वारकऱ्यांनी पंढरी नगर दुमदुमल्याचे दिसून आलं. ...
Ashadhi Ekadashi 2021: Artist Akshat Mestry draws Vitthal painting on blocks एका मराठमोळ्या कलाकारानं आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या भक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. माऊलीचं हे साजिरे गोजिरे रूप पाहा... ...
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी यात्रा २०२१ निमित्त पंढरी नगरीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने पंढरी दुमदुमल्याचं दिसून येतं. ...
pandharpur election results 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला असून, या पराभवाची काही कारणे सांगितली जात आहे. ...
भाजपा उमेदवार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी निवडणूक निकालानंतर वाड्यावर गप्पा मारल्या. यावेळी, परिचारक यांच्याकडून आवताडेंचं अभिनंदनही करण्यात आलं. ...
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधिकारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे, त्यातच अवकाळी पाऊस हा सभेतील चर्चेचा विषय बनला आहे. ...