सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Aashadhi Ekadashi : Saint Eknath Maharaj's palakhi, Paithan : ४२३ वर्षांची पायीवारी प्रथा असलेला नाथांचा पायी पालखी सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. ...