सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. येणारा भाविक शेतकरी, कष्टकरी,कामगार असल्याने तो आपल्या इच्छेप्रमाणे दानपेटीत देणगी टाकतो. ... ...