सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पायी वाटचालीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठीचे तंबू खरेदी व दुरुस्ती पूर्ण झाली आहे. भजनासाठी आवश्यक असणाऱ्या पखवाजांसह इतर भजन साहित्य दुरुस्ती, खरेदी व इतर कामांची लगबग ...
विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ...
Sugarcane Factory : "हक्काचे पेमेंट मिळाले नाही, तर शांत बसणार नाही!" या निर्धाराने श्री विठ्ठल साखर कारखान्याचे व्यापारी आणि कामगार पुण्यात आंदोलन करत आहेत. शासनाच्या मदतीने मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात ...