पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." ...
Vir Chakra Award News: ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर यशस्वी हल्ला करणाऱ्या ९ लढाऊ वैमानिकांना वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. ...
Pakistan Rocket Force: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते... ...