शाहबाज शरीफ यांनी दावा केला की, पाकिस्तानने १९७१च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, भारताने त्यास नकार दिला. ...
Indigo flight pakistan: 21 मे रोजी दुपारी इंडिगोचे विमान श्रीनगरकडे जात असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडले होते. २२७ प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात होता, अशावेळीही नीच पाकिस्तानने मदत केली नाही. ...