'दैनिक जंग'च्या वृत्तानुसार, आसिम मुनीर यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षावरही भाष्य केले. ७ ते १० मे दरम्यानच्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत, विजय मिळवल्याचा खोटा दावाह त्यांनी ...
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतात हल्ले केले आहेत, अशी कबुली पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे दिली. ...
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ही संघटना भारतात हल्ल्यांसाठी आत्मघातकी पथके तयार करत आहे. या संघटने संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमधील मे महिन्यातील तणावपूर्ण संघर्षावेळी चीनने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खोटी ... ...