Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
Dhan Bonus : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेला बोनस नऊ महिन्यांनंतरही बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेला नाही. रामटेक तालुक्यातील तब्बल ९ हजार ५९५ शेतकरी अजूनही पैशाच्या प्रतीक्षेत असून, नवीन हंगामात मशागत करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक संकट को ...
Dhan Biyane Case : रामटेक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना भेसळयुक्त धान बियाण्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सिपना सीड कंपनीला ७ लाख ४६ हजार ७४८ रुपयांची भरपाई, त्यावर ९ टक्के व्याज आणि इतर खर्च दे ...
शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले. ...