Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
रोपवाटिका गादीवाफ्यावर न करता जमीन कुळवून घेऊन भात बियाण्यास कोणतीही बीजप्रक्रिया न करता फेकून पेरतो. यामुळे बियाणे उगवण क्षमता कमी दिसून येते व रोपांची वाढ नीट होत नाही. ...
पारंपरिक पद्धतीने भात, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी एस. आर. टी. पध्दतीचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथील प्रमोद भडकमकर यशस्वी झाले आहेत. ...
भात हे भारतातली मुख्य अन्न धान्य पीक असून महाराष्ट्रात हे खरीप हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. भात लागवड करण्या पूर्वी भाताची रोपे तयार करून घेणे गरजेचे आहे. ...
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), पुसा यांनी भाताच्या थेट पेरणीसाठी इमाझेथापायर १०% SL सहनशील first herbicide tolerant & non-GM rice varieties रॉबिनोवीड बासमती भात जातीच्या बियाणांची विक्री सुरू केली आहे. ...