Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
सध्या बाजारात गव्हाचे पीठ प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांत मिळत आहे. केंद्र सरकारने Bharat Atta 'भारत आटा'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची ३० रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यात तांदूळही प्रतिकिलो ३४ रुपये या दराने विकले जाण ...
भात किंवा तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास स्थूल होतो असा अनेकांच समज दिसून येतो. परंतु जे लोक ब्राऊन राईस (Brown Rice) खातात त्यांनी या समस्येबाबत निश्चिंत रहावे. कारण नॉन बासमती बाऊन राईस स्थूलपणा वाढवत नाही, तर हा तांदूळ वजन कमी करण्यासाठी उपयोगी प ...
Paddy Harvesting : एकीकडे पावसाने भात पिकाची धूळधाण केल्यानंतर आता उघडीप दिल्याने भात कापणीला (Bhat Kapani) सुरवात झाली आहे. (Paddy harvesting started in Nashik district) ...