Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Bhat Lagwad सुरुवातीला मान्सून पूर्व आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाल्यामुळे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भातलागवडीची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. ...
Paddy Crop : भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाचा पैसा थकीत असून, खरिपाचा हंगाम सुरू होत असतानाही त्यांना हमीभावाची रक्कम आणि बोनस मिळालेला नाही. बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल, या आशेने शासकीय खरेदी केंद्रावर धान दिला; पण दोन ते तीन महिने उल ...
kharif biyane रासायनिक खतांचे दर चार महिन्यांपूर्वी वाढले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...